August 31, 2026

Main Story

Editor’s Picks

Trending Story

नंदितेश निलय यांचा कॉलम:आता बोलायचे असेल तर फोन उचलू नका, तो एका बाजूला ठेवा‎

‎‎‎‎‎‎‎‎तुम्हालाही असं वाटतं का की, अनेकदा तुमच्याशी‎बोलताना समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा स्वतःच्या फोनकडे‎जास्त बघत असते? घरातही एखादी व्यक्ती तुमच्याशी‎बोलता बोलता मोबाइल...

एन. रघुरामन यांचा कॉलम:जीवनमान उंचावण्यासाठी दैनंदिन इनोव्हेशन्स आवश्यक

आपल्यापैकी कोणीही हे नाकारू शकत नाही की, आजही आपल्या देशात अन्नातील भेसळ ही एक गंभीर समस्या आहे. अन्यथा संपूर्ण भारतात...

एन. रघुरामन यांचा कॉलम:किशोरावस्थेतील रागातून नात्यांवर कायमस्वरूपी डाग पडू देऊ नका

शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री 2 वाजता तुम्ही एखाद्या पबमध्ये काही तास नाच-गाणे करून थकून घरी परतता. घरी पोहोचल्यावर तुम्हाला दिसते...

एन. रघुरामन यांचा कॉलम:कॉलेज जीवनातच शिका पैशांचे नियोजन

सप्टेंबरच्या मध्यापर्यंत बहुतेक विद्यार्थी कॉलेजच्या नव्या वातावरणाशी जुळवून घेतात. हा रोमांचक टप्पा अनेक जबाबदाऱ्यांसह येतो. यात पैशांचे व्यवस्थापन शिकणे अत्यंत...

मेघना पंत यांचा कॉलम:पुरुषांच्या निर्णयांचे खापर आपण किती काळ स्त्रियांवरच फोडणार?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎नुकतीच एक घटना घडली. अभिनेत्री तृषा ही‎तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या स्वातंत्र्यदिन‎सोहळ्यात दिसली. त्यानंतर मोठे वादळ उठले. तृषा तिथे‎एका प्रमुख जागी...

संजय कुमार यांचा कॉलम:जन्म-मृत्यूची आकडेवारी सरकारी‎ डेटाबेससाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

‎‎‎‎‎‎‎‎‎‎जन्म-मृत्यू नोंदणी कायदा- 1969 लागू होऊन पाच‎दशकांहून अधिक काळ लोटला आहे. आता एनडीए‎सरकारने यात सुधारणा केली आहे. या दुरुस्तीद्वारे जन्म‎व...

बोरिया मजुमदार यांचा कॉलम:आपल्या खेळांना क्रिकेटकडून मार्केटिंगचे धडे शिकावे लागतील

आज राष्ट्रीय क्रीडा दिवस (29 ऑगस्ट) आहे. या निमित्ताने आपल्याला भारतीय खेळांकडे समग्र दृष्टीने पाहण्याची गरज आहे. आशियाई खेळांना आता...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:जेव्हा-जेव्हा अधर्माचा अंधार येतो, तेव्हा सावधगिरीने धर्माचे पालन करा

धर्म कधीही नष्ट होत नाही, तो फक्त लुप्त होतो. आणि अधर्मही नष्ट होत नाही, तो थोड्या काळासाठी अनुपस्थित होतो. जर...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:जीवन शरीरावर नव्हे, आत्म्यावर आधारित; ही रक्षाबंधन शिकवण

आपल्या आत खोलवर डोकावून पाहिले, तर कुठला ना कुठला प्राणी सक्रिय दिसून येईल. हा प्राणी जागा होतो आणि बाहेरच्या वर्तनावर...

पवन के. वर्मा यांचा कॉलम:नोकरशाही मजबूत करायची असल्यास सुधारणा गरजेची

चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून ‘नाही’ म्हणण्याच्या क्षमतेची अपेक्षा केली जायची. असा एक काळ होता. असा अधिकारी राजकीय नेत्याशी असहमती दर्शवताना अजिबात...

error: Content is protected !!